डहाणू हे ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे
मुख्य ठिकाण असून पश्चिम रेल्वेच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर आहे. ते मुंबईपासून
सव्वाशे किलोमीटर अंतरावर आहे. ते महत्त्वाचे वनसंपत्ती केंद्र आहे. तेथील छोट्या
बंदरातून लाकडांचा व्यापार चालतो. निसर्गसौंदर्यांने नटलेल्या या शहराजवळ,
अठरा मैलांवर विवळवेढे नावाचे गाव आहे.
त्या गावी महालक्ष्मीचे स्थान असून ते जागृत मानले जाते. देवीला या भागात
‘आई’ म्हणून ओळखण्यात येते
…. काय लिहू? नाळच तुटलीय तर
-
*In Case Fonts not visible, kindly read from [PDF File]*
… जन्मापासून ते मृत्यू पर्यंत आपण जे सुख दुःख अनुभवतो ते जीवन आहे प्रत्येक
जण ते जगतो. सध्याचे ...